सहा एकरात 500 क्विंटल मिरचीचे उत्पादन
...
Read Moreby Ramchandra Bari | Jan 22, 2021 | कृषी, व्यापार उद्योग, व्हिडीओ | 0 |
...
Read Moreby Ramchandra Bari | Jan 22, 2021 | कृषी, व्यापार उद्योग, व्हिडीओ | 0 |
...
Read Moreby Ramchandra Bari | Jan 16, 2021 | कृषी, व्हिडीओ | 0 |
...
Read Moreby Ramchandra Bari | Jan 16, 2021 | कृषी, व्हिडीओ | 0 |
...
Read Moreby Ramchandra Bari | Jan 14, 2021 | कृषी | 0 |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात खरीप हंगाम 2021 मध्ये सोयाबीनच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वउत्पादित बियाण्याचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. सोयाबीन हे स्वपरागसिंचित व सरळ वाणाचे पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्यांच्या उत्पादनातून होणारे सोयाबीन बियाणे दोन वर्षापर्यंत वापरता येते. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होवू शकतो. शास्त्रीयदृष्ट्या असे बियाणे पेरणीसाठी वापरता येते. ग्रामबिजोत्पादन, पीक प्रात्यक्षिके योजनांतर्गत शेतकरी समूह यांचेकडून आलेल्या उत्पन्नातून बियाण्याची चाळणी करून चांगल्या प्रतीच्या बियाण्याची निवड करावी. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजुक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते त्यामुळे त्यांची उगवण क्षमता...
Read Moreby Ramchandra Bari | Jan 11, 2021 | कृषी, व्हिडीओ | 0 |
...
Read Moreby Ramchandra Bari | Jan 8, 2021 | कृषी, व्हिडीओ | 0 |
...
Read Moreby Ramchandra Bari | Jan 7, 2021 | कृषी | 0 |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कृषी विभागाने महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टिने एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली असून अर्ज करण्यासाठी 11 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाडीबीटी पोर्टलवर अद्याप अर्ज सादर न केलेल्या शेतकऱ्यांनी कृषिविषयक योजनाचा लाभ मिळवण्यासाठी आपले अर्ज 11 जानेवारी 2021 पर्यंत https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर सादर करावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनंत पोटे यांनी केले...
Read Moreby Ramchandra Bari | Dec 25, 2020 | कृषी, व्यापार उद्योग, व्हिडीओ | 0 |
...
Read Moreby Ramchandra Bari | Dec 22, 2020 | कृषी | 0 |
मुंबई, दि. : कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर माहितीसह अर्ज 31 डिसेंबर पर्यंत सादर करावेत. या तारखेपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पोर्टलवर नाव नोंदणी करावी, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या सोयीकरिता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून त्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज या पोर्टलवर करायचा आहे. योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा. शेतकरी मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात. “वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व हा नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पुर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार...
Read Moreby Ramchandra Bari | Dec 10, 2020 | कृषी | 0 |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे कोरोना संकटकाळात पथराईच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कर्जमुक्तीमुळे बियाणे व खतांसाठी नवे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने काशिनाथ वळवी यांचे शेत पपई आणि कापसाच्या पीकाने बहरले आहे. काशिनाथ वळवी यांचे पथराई शिवारात 10 एकराचे शेत आहे. त्यांची तिन्ही मुले शेतातच राबतात. संपुर्ण कुटुंब शेतावर अवलंबून असल्याने दरवर्षी कर्ज काढून शेत पिकवायचे. पीक आल्यावर कर्ज फेडले जायचे. मात्र गेली तीन वर्षे पाऊस कमी झाल्याने पीकांचे नुकसान झाले आणि त्यांना कर्ज फेडता आले नाही. सतत तीन वर्षे पाऊस कमी झाल्याने गावाला पाणी देणारी शेतातली विहिर अटली. पाण्याअभावी पीक हातचे...
Read Moreby Ramchandra Bari | Dec 7, 2020 | कृषी | 0 |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) – राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे जिल्ह्यातील 24 हजार 790 शेतकऱ्यांचे 187 कोटी 41 लाखाचे कर्ज माफ झाले असून नव्याने कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने खरीप हंगामात चांगले पीक घेता आले आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला होता. पूर्वीचे कर्ज थकल्याने लहान शेतकऱ्यांना बियाणे आणि खतासाठी नवीन कर्ज घेणे शक्य नव्हते. अशावेळी शासनाने नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. शेतकऱ्यांचे 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत घेतलेले आणि 30 सप्टेंबर 2019 रोजी थकीत असलेले 2 लाखापर्यंतचे अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक पुनर्गठित कर्ज माफ करण्यात आले. जमीनधारणेचे क्षेत्र विचारात न घेता कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला. केवळ आधार प्रमाणिकरण करून शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात मोहिम स्तरावर रक्कम जमा करण्यात आली. त्यामुळे बँकेतून नव्याने कर्ज घेणे शेतकऱ्यांना शक्य झाले. कर्जमुक्त झालेल्या आणि नव्याने सभासद झालेल्या 25 हजार 362 शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी 275 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर आतापर्यंत 1149 शेतकऱ्यांना 14 कोटींचे पीक कर्ज रब्बी हंगामासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुदतीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत 1 लाखापर्यंतच्या कर्जावर 3 टक्के व्याज सवलत देण्यात येते. 2019-20 या वर्षात 11 हजार 709 शेतकऱ्यांना 1 कोटी 81 लक्ष रुपयांच्या व्याज सवलतीचा लाभ देण्यात आला. त्यात नंदुरबार तालुक्यातील 3003(44.32 लाख रु.), शहादा 5722(93.54 लाख रु.), नवापूर 1730(24.52 लाख रु.), तळोदा 1018(17.66 लाख रु.), अक्कलकुवा 73 (65 हजार रु.) आणि अक्राणी तालुक्यातील...
Read More▬▬▬▬ 🎧🎵🎧 ▬▬▬▬
🎵 〇 सुंदर विचार – १२५४ 〇 🎵
═════ 🦋;🦋 ═════
“देणारा हा कायम
सर्वश्रेष्ठ असतो.
मग तो,
आधाराचा शब्द असो;
वा मदतीचा हात.!”
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
“The giver is
always the best.
Let it be the
word of support;
Or a helping hand ! ”
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
घरीच रहा,
सुरक्षित रहा !
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी
गर्दीच्या ठिकाणी जाऊच नका !
➖➖➖➖➖➖➖➖➖
९ जानेवारी
भारतीय प्रवासी दिन !
१९१८: मार्क्सवादी विचारवंत*
प्रभाकर उर्ध्वरेषे,
१९२२: नोबेल विजेते वैज्ञानिक
हर गोबिंद खुराना,
(मृत्यू: ९ नोव्हेंबर २०११)
१९२६: अभिनेते
कल्याण कुमार गांगुली
तथा अनुप कुमार,
(मृत्यू: २० सप्टेंबर १९९७)
१९२७: सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक
रा. भा. पाटणकर,
१९३४: पार्श्वगायक
महेंद्र कपूर,
(मृत्यू: २७ सप्टेंबर २००८)
१९३८: गणितज्ञ
चक्रवर्ती पद्मनाभन रामानुजम,
(मृत्यू: २७ ऑक्टोबर १९७४)
१९५१: ख्यालगायक
पं. सत्यशील देशपांडे,
१९६५: नृत्यदिग्दर्शक
फराह खान
यांचा जन्मदिन !
१९२३: पहिले भारतीय
सनदी अधिकारी (ICS)
सत्येंद्रनाथ टागोर,
(जन्म: १ जून १८४२)
२००३: गीतकार, कवी
कमर जलालाबादी,
२००४: पखवाज वादक
शंकरबापू आपेगावकर
यांचा स्मृतिदिन !
▪▪▪▪▪▪▪▪▪
टीप :- माहितीच्या महाजालावर
उपलब्ध माहितीनुसार
🍂🍂☘☘🍂☘☘🍂🍂
देवेंद्र बोरसे, नंदुरबार.
📱 9168232256 📱
📱 9422287633 📱
🍂🍂☘☘🍂☘ ☘🍂🍂
आपला दिवस मंगलमय होवो…!
🛑 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🛑
🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
![]() |