Category: समाजकारण
जिल्हा माहिती कार्यालयातर्फे पथनाट्याद्वारे जनजागृती
by Ramchandra Bari | Jan 19, 2021 | आरोग्य, कोरोना, समाजकारण | 0 |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 आजार नियंत्रणासाठी शासन आणि प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, कोरोना विषयक मार्गदर्शक सूचना आणि शासनाने घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयांची माहिती जनतेला देण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे शहादा तालुक्यात पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात लोककला पथकातर्फे जनजागृती मोहिमेची सुरुवात आज शहादा तालुक्यातून करण्यात आली. तालुक्यातील बसस्थानक, लोणखेडा, म्हसावद तसेच प्रकाशा येथे पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित...
Read Moreशाळा-महाविद्यालयातून वाहतूक नियमांबाबत जनजागृती करा-जिल्हाधिकारी
by Ramchandra Bari | Jan 18, 2021 | समाजकारण | 0 |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महिन्यातील एक दिवस जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयातून वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक माहिती देण्यात यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित 32 व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्याकारी अधिकारी रघुनाथ गावडे, कार्यकारी अभियंता योगेश कुलकर्णी, शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक के.डी.सातपुते, सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी कायद्यासोबत नागरिकांना नियमांचे पालन करण्याची सवय असणेदेखील महत्वाचे आहे. त्यासाठी शिस्तपालन करणारी पिढी घडविण्याची...
Read Moreपिरॅमल स्वास्थ्यतर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 30 हजार मास्क
by Ramchandra Bari | Jan 13, 2021 | आरोग्य, कोरोना, समाजकारण | 0 |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत पिरॅमल स्वास्थतर्फे जिल्ह्यातील आरोग्य आणि महिला बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यासाठी 30 हजार एन-95 मास्क भेट देण्यात आले. पिरॅमल स्वास्थ्यच्या संवाद अधिकारी रंजना पांडे यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडे प्रातिनिधीक स्वरुपात मास्क सूपुर्द केले. यावेळी पिरॅमल स्वास्थ्यचे जिल्हा परिवर्तन अधिकारी निलचंद्र शेंडे उपस्थित होते. पिरॅमलतर्फे हे मास्क तालुकास्तरावर वितरीत करण्यात येणार आहे आणि कोविड मार्गदर्शक सूचना व पोषण आहारविषयक माहितीदेखील यावेळी देण्यात येणार...
Read Moreगोठावणाऱ्या थंडीत मायेची उब
by Ramchandra Bari | Dec 25, 2020 | व्हिडीओ, समाजकारण | 0 |
...
Read Moreमाहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी पूजा शिंदे
by Ramchandra Bari | Dec 24, 2020 | व्हिडीओ, समाजकारण | 0 |
...
Read Moreजिल्हा प्रशासनातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद
by Ramchandra Bari | Dec 16, 2020 | आरोग्य, समाजकारण | 0 |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा प्रशासनातर्फे पोलीस मुख्यालयातील गंधर्व हॉल येथे आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरात दुपारपर्यंत 126 व्यक्तिंनी रक्तदान केले. नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपायुक्त अर्जुन चिखले, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे आदी उपस्थित होते. यावेळी श्री. गमे म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना इतर शस्त्रक्रीयांसाठी आवश्यक रक्ताचा तुटवडा भासत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना रक्ताची आवश्यकता आहे. अशावेळी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या रक्तदान शिबिरामुळे रुग्णांना आवश्यक रक्त उपलब्ध...
Read Moreशिवभोजन योजनेमुळे गरजूंना मिळाले अल्पदरात भोजन
by Ramchandra Bari | Dec 8, 2020 | आरोग्य, समाजकारण | 0 |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या शिवभोजन योजनेमुळे कोरोना संकटाच्या काळात गरीब व गरजू नागरिकांना अल्पदरात भोजन उपलब्ध होत आहे. जिल्ह्यातील 13 शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत साडेतीन लाखापेक्षा अधिक थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिक कामानिमित्त शहरात येत असतात. अशावेळी त्यांना भोजनासाठी अधिक खर्च करावा लागतो. हा खर्च कमी करण्यासाठी 1 जानेवारी 2020 पासून शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. 2 चपात्या, 1 भाजी आणि वरण-भात समाविष्ट असलेल्या थाळीचा दर शहरी भागासाठी 50 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 35 रुपये निश्चित करण्यात आला. सुरूवातीस 10 रुपये प्रति थाळी याप्रमाणे भोजन वितरीत करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. शिवभोजन ॲप्लिकेशनच्या...
Read Moreदुर्गम भागात अन्नधान्याचे वाटपासाठी बोटीने प्रवास
by Ramchandra Bari | Oct 21, 2020 | शासकीय, समाजकारण | 0 |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : धडगाव तालुका प्रशासनाने दुर्गम भागात वसलेल्या भादल गावातील कुटुंबांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत बोटीने धान्य पोहोचविले आहे. येथील नागरिकांना रेशन दुकानदारांनी अन्नधान्याचे वितरण केले. नर्मदा आणि झरकान नदीच्या संगमावर वसलेले भादल हे महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला असलेले गाव आहे. दुर्गम भाग असल्याने बोटीने प्रवास करण्याव्यतिरिक्त वाहतूकीसाठी इथे दुसरा पर्याय नाही. राज्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या नागरिकापर्यंत त्याच्या हक्काचे अन्नधान्य पोहोचविण्याचे प्रयत्न प्रशासनातर्फे नेहमीच करण्यात येतात. आज येथील 102 कुटुंबांना नियमित नियतन आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदळाचे वाटप करण्यासाठी बोटीने 94 पोती धान्य पाठविण्यात आले. यासाठी दोन तास बोटीने प्रवास करावा लागला. नर्मदा नदीकाठी...
Read Moreलॉकडाऊन काळात भाजपाने दिली गरिबांना साथ
by Ramchandra Bari | Oct 1, 2020 | व्हिडीओ, समाजकारण | 0 |
...
Read Moreसेवाभावी प्रतिष्ठानतर्फे टाकळी येथे सुरु करण्यात आलं वाचनालय
by Ramchandra Bari | Sep 30, 2020 | व्हिडीओ, समाजकारण | 0 |
...
Read Moreभिलाईपाडा येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
by Ramchandra Bari | Sep 26, 2020 | व्हिडीओ, शैक्षणिक, समाजकारण | 0 |
...
Read More
सुंदर विचार
▬▬▬▬ 🎧🎵🎧 ▬▬▬▬
🎵 〇 सुंदर विचार – १२५४ 〇 🎵
═════ 🦋;🦋 ═════
“देणारा हा कायम
सर्वश्रेष्ठ असतो.
मग तो,
आधाराचा शब्द असो;
वा मदतीचा हात.!”
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
“The giver is
always the best.
Let it be the
word of support;
Or a helping hand ! ”
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
घरीच रहा,
सुरक्षित रहा !
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी
गर्दीच्या ठिकाणी जाऊच नका !
➖➖➖➖➖➖➖➖➖
९ जानेवारी
भारतीय प्रवासी दिन !
१९१८: मार्क्सवादी विचारवंत*
प्रभाकर उर्ध्वरेषे,
१९२२: नोबेल विजेते वैज्ञानिक
हर गोबिंद खुराना,
(मृत्यू: ९ नोव्हेंबर २०११)
१९२६: अभिनेते
कल्याण कुमार गांगुली
तथा अनुप कुमार,
(मृत्यू: २० सप्टेंबर १९९७)
१९२७: सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक
रा. भा. पाटणकर,
१९३४: पार्श्वगायक
महेंद्र कपूर,
(मृत्यू: २७ सप्टेंबर २००८)
१९३८: गणितज्ञ
चक्रवर्ती पद्मनाभन रामानुजम,
(मृत्यू: २७ ऑक्टोबर १९७४)
१९५१: ख्यालगायक
पं. सत्यशील देशपांडे,
१९६५: नृत्यदिग्दर्शक
फराह खान
यांचा जन्मदिन !
१९२३: पहिले भारतीय
सनदी अधिकारी (ICS)
सत्येंद्रनाथ टागोर,
(जन्म: १ जून १८४२)
२००३: गीतकार, कवी
कमर जलालाबादी,
२००४: पखवाज वादक
शंकरबापू आपेगावकर
यांचा स्मृतिदिन !
▪▪▪▪▪▪▪▪▪
टीप :- माहितीच्या महाजालावर
उपलब्ध माहितीनुसार
🍂🍂☘☘🍂☘☘🍂🍂
देवेंद्र बोरसे, नंदुरबार.
📱 9168232256 📱
📱 9422287633 📱
🍂🍂☘☘🍂☘ ☘🍂🍂
आपला दिवस मंगलमय होवो…!
🛑 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🛑
🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
Number of visitors







![]() |