Author: Ramchandra Bari

рдкреНрд░рддрд┐рдмрдВрдзреАрдд рдХреНрд╖реЗрддреНрд░рд╛рдд рд╕рдВрдЪрд╛рд░рдмрдВрджреАрдЪреЗ рдХрдареЛрд░рддреЗрдиреЗ рдкрд╛рд▓рди рдХрд░рд╛- ре▓рдб.рдХреЗ.рд╕реА.рдкрд╛рдбрд╡реА

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधीत क्षेत्रात संचारबंदीची अंमलबजावणी कठोरतेने करावी आणि नागरिकांमध्ये या आजाराबाबत अधिक जनजागृती घडवून आणावी, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले. कोरोनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि अविश्यांत पांडा, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये आदी उपस्थित होते. ॲड.पाडवी म्हणाले, प्रतिबंधीत क्षेत्रात संपर्क साखळीचा शोध आणि नियमांच्या अंमलबजावणीबाबत योग्य नियोजन करण्यात यावे. स्वॅब तपासणीसोबत संसर्गावर नियंत्रण आणणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने येत्या...

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рдзрд┐рдХрд╛рд░реА рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдпрд╛рдд рдЕрдзрд┐рдХрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдЪреА рдкреНрд░рддреНрдпрдХреНрд╖ рднреЗрдЯ рдирд╛рд╣реА рдИрдореЗрд▓рджреНрд╡рд╛рд░реЗ рдирд┐рд╡реЗрджрди рджреЗрдгреНрдпрд╛рдЪреЗ рдЖрд╡рд╛рд╣рди

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांना किंवा अभ्यागतांना जिल्हाधिकारी किंवा अन्य अधिकाऱ्यांची भेट घेता येणार नाही. नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यालयात न येता व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे निवेदन द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे. नागरीकांनी आपला अर्ज किंवा निवेदन [email protected] या ईमेलवर पाठवावे किंवा 8888137967 या क्रमांकावर व्हॉट्सॲप द्वारे सादर...

Read More

рдХрд░реНрдЬрдореБрдХреНрддреА рдпреЛрдЬрдиреЗрд╕рд╛рдареА рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рд▓рд╛ 99 рдХреЛрдЯреАрдВрдЪрд╛ рдирд┐рдзреА рдкреНрд░рд╛рдкреНрдд

कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्याला  99 कोटी 24 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला असून 13 हजार 920 शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज घेता येणार असून त्यासाठी बँकेकडे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 10 हजार 118 लाभार्थ्यांसाठी  65 कोटी 5 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तर इतर बँकांमधील 3802 लाभार्थ्यांसाठी 34 कोटी 19 लक्ष रुपयांचा ‍निधी प्राप्त झाला आहे. कर्जमुक्तीचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी  आधार प्रमाणिकरणाच्या कामालाही वेग देण्यात आला आहे. त्यासाठी प्राप्त 24 हजार 720 कर्जखात्यांपैकी 22 हजार 281 खात्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरीत कर्जखात्यांच्या प्रमाणिकरणाची प्रक्रीया लवकरच पूर्ण करण्यात येणार असून या सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. या सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आता नव्याने कर्ज घेता येणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी  विहीत नमुन्यातील अर्ज बँकेकडे सादर करावा, या प्रक्रीयेत समस्या  असल्यास तलाठी, ग्रामसेवक किंवा तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ॲड.के.सी.पाडवी- महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांना शासनातर्फे लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी यंत्रणेला आधारप्रमाणिकरण प्रक्रीयेला गती देण्याच्या सूचना पूर्वीच दिल्या आहेत. कर्जमुक्त झाल्याने संकटाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज घेता येणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास शासनाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. शासनाने कर्जमुक्ती योजना यशस्वीपणे आणि अत्यंत सोप्या पद्धतीने राबविल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला...

Read More

рджреБрдХрд╛рдиреЗ рд╕реБрд░реВ рдареЗрд╡рдгреНрдпрд╛рд╕ 2 рддрд╛рд╕ рд╡рд╛рдвреАрд╡ рдкрд░рд╡рд╛рдирдЧреА

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील दुकानांवर होणारी गर्दी नियंत्रीत करण्यासाठी दुकाने आणि बाजार खुले ठेवण्यास दोन तास वाढवून देण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी आदेशीत केले आहे. जिल्ह्यातील कन्टेन्टमेंट झोन सोडून इतर क्षेत्रातील दुकाने 9 जुलै 2020 पासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. पूर्वीच्या आदेशात नमूद सर्व सुचनांचे पालन दुकान किंवा संबंधित आस्थापना मालकांनी करणे आवश्यक आहे. मिशन‍ बिगीन अगेनच्या पाचव्या टप्प्यांतर्गत हा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. दुकानातील गर्दी कमी करण्यासाठी दुकान मालक या वाढलेल्या कालावधीचा उपयोग करू...

Read More

рд░рд╡рд┐рд╡рд╛рд░реА рдХрдбрдХ рд╕рдВрдЪрд╛рд░рдмрдВрджреАрдЪреЗ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рдзрд┐рдХрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдЪреЗ рдЖрджреЗрд╢

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 67 टक्के व्यक्ति नंदुरबार तालुक्यातील असल्याने प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून पुढील आदेश येईपर्यंत प्रत्येक रविवारी सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्याचे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. सकाळी 9 वाजेपर्यंत दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना बाहेर पडण्यास अनुमती राहील. वैद्यकीय सेवा आणि औषध विक्रीच्या आस्थापना पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. सर्व प्रकारची दुकाने, पेट्रोलपंप आदी आस्थापना व शासकीय कार्यालये या दिवशी बंद असल्याने रविवारी कोणीही बाहेर पडू नये. वैद्यकीय कारणास्तव बाहेर पडताना रुग्णालयातील सबंधीत कागदपत्र सोबत ठेवावे. संसर्ग रोखण्यासाठी विषाणूची संपर्क साखळी खंडीत करणे  आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी शारिरीक अंतराचे पालन करावे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत प्रत्येक रविवारी सवयीचा भाग म्हणून या पद्धतीने संचारबंदीचे पालन करावे. या कालावधीत अनावश्यकपणे बाहेर फिरणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल.  नागरिकांनी आवश्यक वस्तूंची खरेदी आदल्या दिवशी करावी व संचारबंदीचे  पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले...

Read More

рдЬрд╛рд╣рд┐рд░рд╛рдд

рдЬрд╛рд╣рд┐рд░рд╛рдд

рдЬрд╛рд╣рд┐рд░рд╛рдд

error: Content is protected !!